धन्यवाद ताई आपण हे विचारण्याचे धाडस करत आहात. याचे आणि तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे मी कौतुक आणि स्वागत करतो आहे. निश्चित रुपाने भारतीय राज्यघटना सार्थकी ठरते असल्याचे हे शुभ संकेत आहे.
थोतांडांवर आधारीत महाकाव्य .लिहीण्याचा एक काळ होऊन गेला. हे महाकाव्य पाच दहा हजार वर्षांपुर्वीचे नाहीचय कुणी कितीही ऊर आणि टीर बदडून सांगितलं तरीही सत्य झाकतच नाही. या निसर्गात त्याचे दाखले मिळतंच नाही. आणि मिळणारही नाही.
हिंदू यांला फारसी भाषेत गुलाम म्हणतात. आपण सिंधू संस्कृतीतील आहोत. सिंधूचा अपभ्रंश जास्तीत शिंदू, शिंडू, इंदू, इंडू असे होऊ शकेल हिंदू नाही.
इतिहासाचे मोठया प्रमाणावर अजूनही विकृतीकरण केले जाते आहे.
रामायण, महाभारतातील, राम आणि कृष्ण काढून टाकल्यास अर्थहीन काव्यच शिल्लक राहते.
मुळात हे दोघेही बहुजनांचे आहेत. इथले मुळ पुरुष . यांचे संस्कृती करणे केले आणि यांना श्री चिटकले की झाले संस्कृती करण.
मुळात हे दोघे विष्णूचे अवतार म्हणून सांगितले जाते. हे साफ चुकीचे आहे.
मानसांच्या अंगी मोठेपणा, माणूसकी उदारता असल्यास कांही वेळा आपण देव माणूस, राजा माणूस आपण म्हणतोच की. परंतू कांही खोडसाळ लोकांनी आम्हीच ब्रम्ह आणि देव म्हणत भ्रम पसरविन्याचे पुण्याचे काम केले.
कल्पनेतला हरी, बहुजनांच्या शिरी थोपण्याचे कार्य हा श्री साधत आहे.
वैदिक व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या एकमेव विद्रोही शक्ती म्हणजेच बौद्धिक शक्ती होय.
अज्ञानात भक्ती जन्मते... तर विज्ञानात शक्ती जन्मते...
ज्ञानांपासून वंचित ठेवल्यांने बहुजनांची शक्ती नष्ट होईल. ते भक्ती मार्गात जाण्याशिवाय पर्यायहीन असतील. ते संपूर्णतः गुलाम होतील. आणि हेच गुलाम हिंदू असतील.
भक्तीचे प्रचार प्रसारणाचे ठेके पुर्वीच्याच ठेकेदारांच्या मुलांकडे असतील. तमाम बहुजनांना पायरी पायरीवर भिखारी केले जातील. मग देवाच्या नावावर जगण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नसणारेय.
पुर्वी ज्ञानाची भाषा संस्कृत केल्याने.. बहुजनांना संस्कृतपासून दूर ठेवले... आता ज्ञानाची भाषा इंग्रजी झालीय तर कांही लोक संस्कृत बलपुर्वक आपल्यावर थोपवित आहेत. जगणेच अर्थहीन करत आहेत.
आज बौद्धिक चळवळ पेटून उठली नाही तर धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत आपल्या भविष्याचा घात केल्याशिवाय राहणारच नाही.
ज्यांना इतिहास माहित नाही... त्यांना विकृत इतिहासाव्दारे दिशाहीन केले जाते आहे. इतिहासाचे मुळ स्रोत जाणिवपुर्वक नष्ट केली जाताहेत.
इथली मुळ संस्कृती जपणाऱ्या बौद्ध, जैन, शीख, महानुभाव पंथांचे संस्कृती करण केलेय, विकृतीकरण केलेय. हे धर्म भारतीय मातीतले आहे. मुळात हे एकच विचारांचे आहेत. कदाचित हे इथल्या मुळ संस्कृतीचेच अंग आहेत. परंतू मातीआड गाडण्याचे काम कiही विकृत परकीय शक्तींने केले.
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल चा मिळून अखंड भारत होता.
उत्तरपथ दक्षिणपथ असे प्रत्येक देशांना पाहायला मिळेल. दोन विभिन्न गोष्टी एकत्रित राहूच शकत नसाव्यात म्हणून कदाचित निसर्गानेही सोय केली असावी.
उत्तर भारतामध्ये जे जे आहे ते ते किंवा त्यापेक्षा जास्त दक्षिण भारतामध्ये जास्त मिळेल.
उत्तर भारतात राजा होता परंतू दक्षिण भारतात धर्म, न्याय बंधुत्व प्रिय राजे होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा